पतीला हवा होता ‘मुलगा’, डिलव्हरीच्या दिवशी विपरीत घडलं जन्माला आली ‘मुलगी’, नंतर या नराधमाने पत्नी सोबत जे केलं ते पाहून मोठं-मोठ्याने रडायला लागले मुलीचे आई-वडील…

Entertenment Latest update

आजकाल सगळीकडे सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणी त्या अपेक्षा चांगल्या कामासाठी असतील तर गोष्ट वेगळी असते परंतु आजकाल लोक चुकीच्या गोष्टींसाठी आणि चुकीच्या गोष्टींची अपेक्षा करत असतात.

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, एकीकडे सरकारचे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविले जात असतानाच कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात मूल हवे म्हणून पत्नीची हत्या करण्यात आली आहे.

वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण-

कोल्हापुरात मूल हवे म्हणून पत्नीची ह’त्या करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील दोवनाडे येथे घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीचा विजेचा धक्का देऊन खू’न केला. दोन मुली असल्याने पतीकडून पत्नीचा छ’ळ केला जात होता. शेवटी पतीने पत्नीची ह’त्या केली. या मारहाणीत अश्विनी एकनाथ पाटील यांचा मृ’त्यू झाला आहे. या घटनेनंतर पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

करवीर तालुक्यातील दोवनाडे येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा दोरीने ग’ळा आ’व’ळू’न खू’न केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे हा प्रकार घडला. पती एकनाथने अश्विनीची ह’त्या केल्याची तक्रार मै’ह’रच्या अश्विनीच्या नातेवाईकांनी केली असून पोलिसांनी पती एकनाथला ताब्यात घेतले.

करवीर पोलिसांनी एकनाथची चौकशी केली असता एकनाथने अश्विनीचा दो’री’ने ग’ळा आवळून खू’न केल्याची कबुली दिली. या घटनेने कोल्हापूर हादरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *