शिल्पा शेट्टीने ‘अक्षय कुमार’वर लावला घा’णे’र’डा आरोप, म्हणाली- ट्विंकलसोबत लग्न केलेलं असून सुद्धा ‘अक्षय’ दररोज माझ्यासोबत बनवत राहिला शा’री’रिक सं’बं’ध…

Bollywood Entertenment Latest update

शिल्पा शेट्टी ही बॉलीवूड इंडस्ट्रीची एक जबरदस्त अभिनेत्री आणि अनेक लोकांची योगा रोल मॉडेल आहे. शिल्पाच्या सौंदर्याची स्तुती करावी तेवढी कमीच आहे, त्याचप्रमाणे तिने या वयात ज्या पद्धतीने शरीर सांभाळले आहे तेही कौतुकास्पद आहे. तिने योगा आपल्या आयुष्यात आणला. 

आणि त्याचा परिणाम म्हणून ती आज इतकी फिट आहे. शिल्पाच्या भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर त्यात काही विशेष नव्हते, अनेक लोकांसोबतच्या तिच्या नात्यातील चढ-उतार आपण पाहिले. ज्यामध्ये अक्षय कुमारचे नाव सर्वात आधी घेतले जाते. असे काही लोक असतील.

ज्यांना अक्षय आणि शिल्पाच्या नात्याबद्दल माहिती असेल कारण दोघेही कधीकाळी शीर्षस्थानी होते.आणि दोघेही खूप लोकप्रिय होते पण काहीतरी मोठे कारण घडले ज्यामुळे त्यांना वेगळे व्हावे लागले. बॉलीवूड इंडस्ट्रीत शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या.  

त्यामुळे दोघेही खूप लोकप्रिय झाले होते.. ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा इतक्या गाजल्या की ते लग्न करतील. अशी लोकांची अपेक्षा होती. दोघांचे नाते फक्त 3 वर्षे टिकले आणि काही कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघेही कायमचे एकमेकांपासून वेगळे झाले. 

अक्षयनंतर शिल्पाने कोणालाही डेट केले नाही आणि काही काळ एकटे राहिल्यानंतर तिने राज कुंद्राशी लग्न केले. आता राज कुंद्रा आणि शिल्पाला दोन मुले आहेत. शिल्पाने तिच्या मुलाखतीत अक्षयला चीटर म्हटले होते, यामागचे कारण पुढील लेखात जाणून घ्या. शिल्पा आणि अक्षय यांच्यातील वादाच्या चर्चा आजही संपूर्ण इंडस्ट्रीत रंगत आहेत.

शिल्पाने तिच्या मुलाखतीत अक्षय कुमारला फ्रॉड म्हटले होते. खरं तर, शिल्पाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अक्षय तिला डेट करत होता, तेव्हा तो तिची फसवणूकही करत होता आणि अक्षयचे त्याची पत्नी असलेल्या ट्विंकल खन्नासोबत अफेअर होते.शिल्पाने सांगितले की, अक्षयने तिला बराच काळ अंधारात ठेवले. 

आणि ते डबल डेट करत होते. जेव्हा शिल्पाला हे समजले तेव्हा ती रात्रभर खोलीत अक्षयशी भांडत राहिली. आणि कधी सकाळ झाली त्यांना कळलेच नाही. परंतू त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अखेर त्यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले, त्यानंतर अक्षयने लगेच ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले.

यातूनच शिल्पाच्या अक्षयसोबतच्या नात्याचा शेवट झाला आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. या सगळ्यातून बाहेर पडायला शिल्पाला वेळ लागला असला तरी, या सगळ्यातून बाहेर पडल्यावर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.आणि आज शिल्पा खूप सक्सेसफुल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *