सोहना परिसरातील एका म-हि-लेसो-बत सा-स-रच्यांनी जबरदस्तीने शा-री-रिक सं-बं-ध ठेवल्याची घ-टना समोर आली आहे. शा-रीरि-क सं-बंध ठे-वण्यास नकार दिला म्हणून सा-स-रच्या मं-डळींनी तिला मा-र-हा-ण केल्याचा आरोपही पी-डितेने केला आहे. सासरच्यांनी पी-डितेला कुटुंबीयांना भेटूही दिले नाही.
पी-डितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुग्राम पोलिस न्यूज फास्टनुसार, पीडितेने सांगितले की, तिचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पी-डितेने सांगितले की, 10 वर्षांपासून सा-स-रच्या लोकांनी मला मा-झ्या घ-रच्यांना भेटू दिले नाही. तिच्या चार दि-रां-नी ज-बर-दस्तीने शा-री-रि-क सं-बं-ध ठेवल्याचा आ-रोपही तिने केला आहे.
पी-डि-तेने वि-रोध के-ल्यावर सा-स-रच्या मंडळींनी मा-र-हा-ण करून जा-ति-वा-च-क शब्द वा-प-रला. गेल्या दोन वर्षांपासून ती फरीदाबाद येथील तिच्या मा-हे-रच्या घरी जाऊ लागली आहे. पी-डितेने सांगितले की, यावर्षी 28 फेब्रुवारी रोजी ती तिच्या आजीच्या घरी असताना तिचा पती तिला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता.
तो येत आगे अशी माहिती मिळताच ती जवळच असलेल्या तिच्या मै-त्रि-णी-च्या घरी निघून गेली. त्यानंतर तिला नातेवाईकांना भेटू न दिल्याने त्यांनी पोलिसांत त-क्रा-र केली. त्यानंतर तिने सा-स-रच्या मंडळींनी केलेल्या मा-र-हा-णी-ची माहिती पोलिसांना दिली. शा-री-रिक सं-बंध ठेवल्याची घटना पी-डि-ते-ने त्यावेळी लपवून ठेवली होती.
त्यानंतर पी-डि-ता तिच्या भावासोबत तिच्या घरी आली. आणि पी-डि-ता त्याच दिवशी तिच्या सा-स-री निघून गेली होती. या केस सं-बं-धि-त सोहना पोलिस ठाण्यात गु-न्हा दाखल करून तपास सुरू आहे. पोलिस लवकरात लवकर या प्रकरणाचा छ-डा लावतील असे सांगितले जात आहे.