अजब गजब: एक अतिशय लज्जास्पद परंपरा, येथे संपूर्ण गाव मिळून तपासतात वधूची व्ह-र्जि-नि-टी..? आताच जाणून घ्या काय आहे हे प्रकरण….’

Latest update News

आज आम्ही अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत, जीच्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. लग्नानंतर मुलीची व्ह-र्जि-नि-टी तपासण्याची अनेक मुलांची इच्छा असते. अजूनही मुलगी कुमारी आहे की नाही याचा विचार मुल करतात. काही लोक अजूनही भूतकाळात राहतात आणि चांगल्या चरित्र असलेल्या मुलीसाठी हे खरे आहे असे मानतात.

त्याच वेळी, आजच्या जगानुसार काही लोक बदलले आहेत, ज्यांना याची पर्वा नाही. आज आम्ही अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत,जी जाणून तुम्हीही थक्क व्हाल. येथे नववधूचे कौ-मा-र्य केवळ कुटुंबीयच तपासत नाहीत, तर संपूर्ण गाव तपासून पाहते.

लग्नाच्या रात्री अंथरुणावर पांढरी चादर घालून दुसऱ्या दिवशी मुलीचे कौ-मा-र्य तपासले जाते, असा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात कंजारभाट नावाचा एक समुदाय आहे, ज्यात मधुचंद्राच्या आधी जोडप्याला पांढरी चादर दिली जाते, जी सकाळी मुलगी कुमारी आहे की नाही हे सांगते.

र-क्ताचे ठिपके पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्यच थांबत नाहीत, तर संपूर्ण गाव येतो आणि त्यांच्यासह सरपंचही त्याची वाट पाहत असतात, हे आणखीनच आश्चर्यकारक आहे. ही परंपरा 20 वर्षांपासून सुरू असून लोकांचाही त्यावर विश्वास आहे. मुलगी कुमारी निघाली तर बरं, नाहीतर तिला कुटुंबाकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते.

जी प्राण्यांपेक्षाही वाईट आहे. यावर काही लोकांनी विरोधही केला आहे, मात्र सरपंचच या प्रथेच्या बाजूने असल्याने यावर कोणी बोलू शकत नाही. परंतु मुलीची व-र्जि-नि-टी अश्या प्रकारे सर्वांसमोर येणे आणि मुळातच अश्या प्रकारे तपासणे कितपत योग्य आहे? आज जग कुठल्या कुठे निघून गेलं आहे .

मात्र काही लोक त्याच जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहिले आहेत. आजकाल सगळ्यांना माहीत आहे की, मुलगी ही एका मुलाच्या बरोबरीने काम करते,तसेच प्रत्येक गोष्ट ती त्याच्या बरोबरीने करते. सायकलिंग , स्विमिंग अश्या अनेक ॲक्टिविटी ती करत असते. त्यामुळे काही कारणास्तव तिची व-र्जी-नि-टी लॉस झाली तरी ते अत्यंत सामान्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *